नवीन marathi sad status for whatsapp| facebook,love sad quotes,

marathi sad status,एखादी खोल भावना एखाद्या व्यक्तीला वाटू शकते. हे आपल्याला फाडून टाकू शकते आणि आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीचा तो वेगात पडल्यासारखे वाटेल. परंतु तरीही, आपण अशा टप्प्यावर असाल जिथे आपण आपल्या भावना शब्दांत व्यक्त करणार नाही. तर काळजी करू नका, आपल्यासाठी आच्छादित जीवन आणि प्रेमावर आधारित मराठी मध्ये आम्हाला काही सॅड स्टेटसSad Status in marathi,मिळाले आहेत.

आजची पिढी Whatsapp, Facebook, आणि Instagram वर  आहे. त्यांना नेहमीच इतर लोकांशी नेहमी संपर्कात रहाण्याची इच्छा असते. यामुळे, त्यांना आपल्या व्हाट्सएप, फेसबुक आणि इंस्टाग्राम कथांमध्ये पोस्ट करण्यासाठी लाइफ अँड लव्ह वरील सर्वोत्कृष्ट सेड स्टेटस देखील आवश्यक आहेत .

आम्ही खाली संकलित केलेल्या सर्वोत्कृष्ट दु: खाच्या स्थितीची यादी येथे आहे.

marathi sad status for whatsapp| facebook /instagram,

marathi sad status for whatsapp| facebook /instagram,

😔माणूस बदलत नाही बदलते ते परिस्थिती.

😐आज माझ्याच सावलीला विचारलं मी का चालते तू माझ्या सोबत, सावलीने पण हसत उत्तर दिले कोण आहे दुसरं सोबत.

😔खिशाला थोडं छिद्र काय पडलं पैश्या पेक्षा जास्त तर नाती सरकली.

😔जेव्हा मी आनंदी असतो तेव्हा बोलायला सगळेच असतात पण मी जेव्हा दुःखी असतो तेव्हा कोणीच नसते बोलायला

 😔तुला पटलं, तू आलास, तुला आवडलं, तू थांबलास. तुला त्रास झाला, तू निघून गेलास … माझं काय??

😔हसण्यामागचं दुःख ओळखायला प्रत्येकाला जमत नाही

😔झाडावरून तोडल्या गेलेल्या फुलाने हसत हसत म्हटलं यार या दुनियेत चांगलं असणं पण वाईट आहे

😔काही लोक अशी पण असतात, जी आयुष्यात असुन नसल्यासारखी वाटतात

😔तुला जेव्हा माझी गरज पडेल ना हक्काने आवाज दे, अजूनही माणुसकी शिल्लक आहे माझ्याजवळ

😔आता ती रोज आठवत नाही, आता मी रोज रडत नाही तिला माझी किंमत नसेल तर माझेपण काही तिच्याशिवाय अडत नाही

😔वेळ खूप जखमा देते. कदाचित म्हणूनच घड्याळात फुल नाही, काटे असतात

😔काही व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात आणि एकटं जीवन कसं जगायचं ते शिकवून जाता

आयुष्यात जे कधी मिळणारच नसते ते आपल्या वाटेत तरी का येते

ज्याच्यासोबत बोलल्याने मूड चांगला होतो ना, त्याच्यासोबत न बोलल्याने मूड खराब होतो

ते दिवस होते जेंव्हा फक्त तुझयाबद्दल बोलायचो… आणि हल्ली तुझं नाव ऐकलं तरी विषय बदलतो मी…

जेव्हा आपल्याला बोलावं वाटत असतं, तेव्हा सगळेच बिझी असतात

डोळ्यातून अश्रु ओघळला की तोही आपला राहत नाही वाईट याचंच वाटतं की दु:ख त्याच्या सोबत वाहत नाही

एक दिवस असा येईल तुला माझी उणीव भासेल, जिथे पाहशील तिथे तुला फक्त माझाचं चेहरा दिसेल

sad status marathi text

काल थोड बोलायचं राहूनच गेलं, मनातल मनातच राहून गेलं ओठांवर आलेले शब्द ओठांवरच राहिले, तू गेल्यानंतरही ते तसेच दडून राहिले माझी प्रेमाची नाव किनारा शोधत आहे, तू होकार देशील याची वाट पाहत आहे हेच सांगायचं होत मला तुला, माझ्या भावनांना तुझ्यापर्यंत पोहचवायच्या होत्या मला

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे, आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करतो तिच्या शेजारी बसणे आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार नाही याची जाणीव होणे

तिला जायचं होत ती गेली..मला गमवायच होत, मी गमावलं, फरक फक्त एवढाच…तिने जीवनाचा एक क्षण गमावला आणि मी एका क्षणात जीवन

किती फरक पडतो ना माणसांत लहानपनी खेळणी तूटल्यावर रडणारं पोर मोठेपणी स्वप्ने तूटल्यावरसुद्धा हसत हसत वावरतं

गुन्हा फक्त इतकाचं झाला, की मी तुझ्यावर प्रेम केलं, माझं वेड मन तुझ्यावरचं मेलं प्रेम मी करतचं राहिले,तू फक्त व्यस्त राहिला मी मात्र धावतचं राहिले, तू मात्र पाहतचं राहिला आज मी तुझ्यापासून खूप दूर आहे, तू मात्र तिथेचं राहिलास

एक व्यक्ती कंटाळून जेव्हा नात तोडण्याची भाषा करू लागते… अशा वेळी दुसर्या व्यक्तीच्या समोर असतो तो फक्त एक प्रश्न चिन्ह, “माझं काय चुकलं?”

एक दिवस असा येईल की तू माझ्यावर प्रेम करशील पण मी तेव्हा कोणावरच प्रेम करणार नाही

काही मिळवीण्यापेक्षा काही हरविण्याची मजा वेगळीच असते, बंद डोळ्यांनी कुणाची आठवण करण्याची मजा काही वेगळीच असते, अश्रु बनतात शब्द आणि शब्द बनतात कवीता खरंच कुणाच्या आठवणीसोबत जगण्याची मजाच वेगळी असते.

कसा कोणवर विश्वास ठेवावा? इथे आरसा पण डाव्याला उजवे अन उजवेला डावे दाखवतो

सगळे झोपले राव, आपापल्या माणसाला आपलं दुःख सांगून माझं पण कोण तरी पाहिजे होत म्हणजे मलाही चांगली झोप आली असती

अरे पावसा जरा दिलखुलास बरस, अशी रिमझीम तर माझ्या डोळ्यांतून रोज होते

प्रेम कधीच अधुरे राहत नाही अधुरा राहतो तो विश्वास, अधुरा राहतो श्वास, अधुरी राहते ती कहाणी, राजा पासून दुरावलेली एक राणी

स्वप्नांची राखरांगोळी करायचं माझं मीच ठरवलं आहे तुझ्या आठवणींनाही जागा नसेल असं नव स्वप्न मी बनवलं आहे

कधी कधी वाटत एकट राहण्यातच मजा आहे.. ना कुणासाठी झुरण्याचा त्रास आणि ना कुणी सोडुन जाण्याची भिती.

emotional status marathi

जर अंधारात आपली स्वतःची सावली आपल्याला सोडून जाते तर मग इतर दुसरे काय आपली सोबत देणार?

खूप पोरकं वाटतं मला तुझ्याशिवाय जगताना सभोवतालच्या गर्दीत स्वतःला एकटं बघताना

सर्व हसतात स्वतःसाठी, मी हसतो दुसऱ्यांसाठी किती दुःख आहे माझ्या हृदयामध्ये ते कुणालाही सांगता येत नाही

आज पुन्हा एकदा एक हुंदका, कसा कंठाशी येउन दाटला तिला पुन्हा बोलताना पाहून मी, त्याला पटकन खाली लोटला

जाता जाता फक्त एकदा तुला माग वळून पाहीन आणि तुला नाही आवडत म्हणून मी तुझ्या आयुष्यातून दूर निघून जाईन

आश्रू हा १ टक्का पाणी आणि ९९ टक्के भावनांनी बनलेला असतो

वेदना म्हणजे दुःख, आणि दुःख म्हणजे डोळ्यात वाहणारी सरिता मी कधी कुणाशी बोलत नाही कारण बोलण्यात सुद्धा माझ्या कविता

आजकाल मी एकटाच असतो, सगळ्यात असलो तरी कोणातच नसतो

तुझ्यापासून सगळेच कसे अजाणते… दु:ख, अश्रू आणि विरह तुझे विश्व तुझ्याशीच राहते, अन आसवांचं देणे फक्त माझ्या नशिबी येते

जगात खूप गोष्टी आहेत खेळण्यासाठी, पण तुला माझ्या भावनाच आवडल्या का?

माझ्या अश्रूंची किंमत, तुला कधीच नाही कळली, तुझ्या प्रेमाची नजर, नेहमीच दुसरीकडे वळली

हरलो मी आयुष्याला नशिबात दुःख राहिले, तुझ्या प्रेमाची आस होती पण माझी हि ओंझळ रिकामीच राहिली

Sad Status in marathi images

Emotional Status Marathi

पाऊस पडून गेला तरी आठवणीँचे आभाळ मोकळं होत नाही

दु:खात माझ्या कधीतरी भेटून जा, रडताना मला तू पाहून जा

तू दिलेले घाव अजूनही ऒले आहेत, तू गेलास सोडूनी पण जीव तुझ्यातच गुंतला आहे

तिला जायचं होत ती गेली, मला गमवायच होत मी गमावलं … फरक फक्त एवढाच, तिने जीवनाचा एक क्षण गमावला आणि मी एका क्षणात जीवन …

खोट्या नजरेने प्रेम जडवलसं… आणि आयुष्यभरासाठी रडवलसं

किती छान वाटतं ना जेव्हा कोणी आपलं होऊन जातं पण किती दुःख होतं जेव्हा तोच आपला अनोळखी होऊन जातो

अगं वेडे मी तुला किती Miss करतो ते माझ्या फोनला विचार तु सोबत नसताना तोच मला तुझी आठवण करुन देतो

रोज बोलणारी व्यक्ती एक दिवस नाही बोलली तर आर्ध आयुष्य् गमावल्यासारख वाटत

ज्याने आयुष्यात पावलोपावली दु:ख भोगलय तोच नेहमी इतरांना हसवु शकतो,कारण हसण्याची किँमत त्याच्याएवढी कुणाला ठाऊक नसते

वाटेवर ऊभा राहून वाट तूझी पाहीली. तू गेलीस दूर पण तूझी आठवण जवळच राहीली. आता तूझा भास देखील देतोय मला त्रास माझ्या या मनाला हवंय फक्त तूझाच सहवास

होईल का भेट आपली? देशील का प्रेमाचा पूरावा? जमलं तर कमी कर दोघांमधील वाढलेला दूरावा

आयुष्यात कधी कधी इतक्यावाइट गोष्टी घडून जातात की त्या नंतर कोणत्याही गोष्टीचे वाईट वाटत नाही

डोऴ्यातलॆ आसू पण किती निरागस असतात ना..? साला जिच्यासाठी निघतात तिलाच त्याची फिकीर नसतॆ?

तुला शोधायला जाउ तरी कुठे? तु बदलली आहेस, हरवली असतीस तर गोष्ट वेगळी होती

फक्त गाणे आवडते म्हणून कोणी ऐकत नाही तर त्या गाण्याच्या बरोबर काही आठवणी पण जडलेल्या असू शकतात

Brekap status in Marathi

ती नेहमी म्हणायची, जे होते ते चांगल्यासाठीच होते.. मग तिचं मला सोडून जाणे, हे तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या??
खूप प्रेम केलं होतं त्याच्यावर, आता कुणावर करूच शकत नाही.. खूप स्वप्नं पाहिली होती त्याची, जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत…
एक अशीही मुलगी असते, जिच्यावर एखादयाने खरं प्रेम करावं इतकी तिची लायकी पण नसते.. आणि आपण तिच्यावर जीवापाड प्रेम करून, देवदास होऊन जातो…
कोणत्याही व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका.. आणि त्या पसंत केलेल्या व्यक्तीला समजुन न घेता गमावु पण नका !
समजा तू मला धोका देण्यात यशस्वी झाला, तर असे समजू नको की, मी किती मूर्ख होती, तर असा विचार कर की, माझा तुझ्यावर किती विश्वास होता…
दुःख याचे नाही की नशिबाने मला धोका दिला, त्रास तर या गोष्टीचा होतोय.. माझा विश्वास तुझ्यावर होता, नशिबावर नाही…
सोडून जायचे असेल तर बिंदास जा.. पण, लक्षात ठेव.. मागे वळून बघायची सवय मला पण नाही…
एखाद्याच्या Feelings बरोबर खेळणं बरं नसतं… इतकी नकोशी झालीय का रे मी तुला.. कि एक Phone हि करावासा वाटत नाही, का मला…?
चेहऱ्यावर नेहमीच हसू, पण मनात खूप काही साठलेलं.. आले जरी डोळे भरून, ते कोणालाही न दिसलेलं…!!
जगणं खूप सुंदर आहे, त्यावर हिरमुसू नका, एक फुल उमललं नाही, म्हणून रोपाला तुडवू नका.. सगळं मनासारखं होतं असं नाही, पण मनासारखं झालेलं विसरू नका, सुटतो काही जणांचा हात नकळत, पण धरलेले हात सोडू नका…
मी अजूनही त्या फालतूच्या आशेवर आहे कि.. एक दिवस तू परत येशील…
मन नसतं दुखवायचं कुणाचं हृदय तोडून, दुःख नसतं मिळत कधी आपल्यांकडून, चुका आपल्याही असतात, कारण… कुणी असंच नसतं जात कुणाला सोडून…
प्रेम कधीच चुकीचे नसते, कदाचित निवड चुकीची असू शकते…
मला त्रास देऊन जर तुला आनंद मिळत असेल, तर मी तो त्रास सहन करायला कधी पण तयार आहे…

भीती वाटते कोणाला आपलं बनवायची, भीती वाटते काही वचणे निभावण्याची, प्रेम तर एका क्षणात होतं, पण मोठी किंमत मोजावी लागते विसरण्याची.. खुप त्रास होतो जवळचे दूर होतांना, म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ करतांना…

ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी, फक्त तेच अपेक्षा भंग करतात.. मनापासुन प्रेम करणारेच, फक्त आठवणीत रडतात…

हल्ली लोक खुप मतलबी झाली आहेत, आवड बदलली कि निवडही बदलतात. मतलबी!

तुझ्यात आणि माझ्यात, फक्त थोडाच फरक होता.. तुला वेळ घालवायचा होता, आणि मला आयुष्य…

मागितली होती फक्त तुझी साथ, तु तर सोडून गेलास हातातला हात, म्हणूनच आता तुझ्याकडे माझे काहीच मागणे नाही, पण तुझ्याशिवाय जगणे… म्हणजे काहीच जगणे नाही…!

तु सोडून गेलीस मला तरी, मी वाट पाहणार.. अखेरच्या श्वासापर्यंत, फक्त तुझा अन, तुझाच राहणार….

Leave a Comment